समर्पण – ५३
समर्पण नसेल तर संपूर्ण अस्तित्वाचे रूपांतरण शक्य नाही.
– श्रीअरविन्द
(CWSA 29 : 79)
*
आपल्याला शारीर चेतनेचा त्याग नव्हे तर, तिचे रूपांतरण करायचे आहे. आणि म्हणूनच, येथे श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा मार्ग सुचविला आहे. तो मार्ग आहे ‘ईश्वरा’प्रत समर्पणाचा मार्ग – शारीरिक क्रिया आणि शारीरचेतना यांचा समावेश करून घेणारा, क्रमाक्रमाने परिपूर्ण होत जाणाऱ्या समर्पणाचा मार्ग त्यांनी सुचविला आहे. आणि व्यक्ती जर त्यामध्ये यशस्वी झाली तर, शरीर हे अडथळा बनण्याऐवजी ते साहाय्यक ठरते.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 300)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…