आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन साक्षात्कार आणि आजवर स्वप्नातही कधी पाहिले नव्हते असे प्रभुत्व संपादन करणे हे आपले काम आहे. काळ, आत्मा आणि जग हे आपल्याला प्रदान करण्यात आलेले क्षेत्र आहे; दृष्टी, आशा आणि सर्जनशील कल्पनाशक्ती या गोष्टी आपल्याला काय करायचे आहे याची आठवण करून देणाऱ्या आहेत; तर इच्छा, विचार आणि परिश्रम ही आपली सर्वार्थाने कार्यक्षम अशी साधनं आहेत.
– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…
जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी…
(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास…
बरेचदा असे होते की, व्यक्ती आत्मशोधासाठी, आत्म्याशी ऐक्य पावण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आंतरिक प्रयत्न…
निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला…