ऑरोविलच्या व्याख्येतच ‘सौहार्दपूर्ण वातावरण’ अंतर्भूत आहे; अशा वातावरणाचे साम्राज्य येथे प्रस्थापित होण्यासाठी पहिले पाऊल हे आहे की, ज्याने त्याने आपल्या स्वत:मध्येच संघर्ष आणि गैरसमजांचे कारण शोधले पाहिजे.
संघर्ष आणि गैरसमज ह्याची कारणे नेहमीच दोन्ही बाजूंनी असतात आणि इतरांकडून कशाची अपेक्षा करण्यापूर्वी, प्रत्येकाने स्वत:मधील त्या कारणांचे निर्मूलन करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावयास हवेत.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 201)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…