(मातृमंदिराच्या पायाचा चिरा बसवतांना माताजींनी दिलेला संदेश)
“दिव्यत्वाप्रत ऑरोविलची जी अभीप्सा आहे त्या अभीप्सेचे मातृमंदिर हे जिवंत प्रतीक ठरो.”
*
मातृमंदिर हे ऑरोविलचा आत्मा असेल.
जेवढ्या लवकर हा आत्मा येथे विराजमान होईल तेवढे ते प्रत्येकासाठी आणि विशेषेकरुन ऑरोविलवासीयांसाठी अधिक श्रेयस्कर राहील.
*
मानवाच्या पूर्णत्वप्राप्तीच्या अभीप्सेला, भगवंताने दिलेल्या प्रत्युत्तराचे प्रतीक बनणे ही मातृमंदिराची मनिषा आहे.
भगवंताशी झालेले ऐक्य, प्रगमनशील मानवी ऐक्याच्या रूपात अभिव्यक्त होत राहील.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 223-224)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…