कर्म आराधना – ०४
सर्व प्रकारच्या अहंभावात्मक हेतुंपासून मुक्त असणे, वाणी व कृतीतील सत्यत्वाविषयी सतर्क असणे, स्वतःची इच्छा आणि स्वमताग्रह नसणे तसेच सर्व गोष्टींविषयी सावध असणे ही (ईश्वराचा) निर्दोष सेवक बनण्यासाठीची आवश्यक अट आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…