विचार शलाका – १४
आपल्या चेतनेचे जेव्हा परिवर्तन होईल तेव्हाच परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.
*
परिवर्तन…
०१. द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये
०२. मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये
०३. अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये
०४. अंधाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये
०५. असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये
०६. दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये
०७. युद्धाचे परिवर्तन शांततेमध्ये
०८. भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये
०९. अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये
१०. संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये
११. गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये
१२. पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.
– श्रीमाताजी
(CWM 15 : 223)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…