अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या स्वतःच्या कार्याचा भाग असतो. तसेच जे काम प्रामाणिकपणे केलेले असते आणि जे श्रीमाताजींना अर्पण केले जाते ते कामसुद्धा त्यांचेच कार्य असते, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. परंतु ‘कर्मा’मध्ये फक्त कामाचाच समावेश होतो असे नाही तर, सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश होतो.
*
ईश्वराच्या कार्यासाठी तुम्ही जे आत्मनिवेदन (consecration) करत आहात, त्यामध्ये पूर्ण प्रामाणिकपणा ठेवा. तो प्रामाणिकपणाच तुम्हाला निश्चितपणे शक्ती व यश देईल.
– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 417), (CWM 14 : 65)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे…