ज्यांच्यापाशी प्रामाणिकपणा आणि तळमळ असते अशा व्यक्तींचा ईश्वर नेहमीच पाठीराखा असतो.
*
तुम्हाला जेव्हा खात्रीपूर्वक असे वाटते की, तुम्ही पूर्णतया प्रामाणिकपणा प्राप्त करून घेतला आहे तेव्हा, निश्चितपणे असे समजा की, तुम्ही मिथ्यत्वामध्ये बुडालेला आहात.
*
जे मुळात अतिशय प्रामाणिक आहेत त्यांनाच, ते पूर्णपणे प्रामाणिक नाहीत याची जाण असते.
– श्रीमाताजी (CWM 14 : 66, 69, 69)
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…
योगमार्गाच्या वाटचालीस प्रारंभ करण्यासाठी पुढील तीन गोष्टी अनिवार्य असतात - ०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि…