श्रीमाताजी आणि समीपता – ०३
साधक : प्रत्येकाला जे काही आवश्यक असते ते श्रीमाताजी त्याला देत असतात. एखाद्या व्यक्तीला अमुक एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती स्वीकारण्याची त्याची क्षमतादेखील आहे अशा व्यक्तीला श्रीमाताजी त्या गोष्टीपासून कधीही वंचित ठेवत नाहीत. आम्ही मात्र असे आहोत की त्या जे देतात, ते ग्रहण करण्याची आमची तयारी नसते.
श्रीअरविंद : हो, श्रीमाताजी (त्यांच्या लेकरांना) देण्यासाठी नेहमीच राजी असतात आणि त्या जे देऊ इच्छितात ते जर लेकरांनी ग्रहण केले तर, तसा आनंद श्रीमाताजींना अन्य कोणत्याच गोष्टींनी मिळत नाही.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…