साधना, योग आणि रूपांतरण – २३८
फक्त ‘रूपांतरणा’मुळेच पृथ्वीवरील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडू शकते. एक उच्चतर समतोल आणि एक नूतन प्रकाश घेऊन या पृथ्वीवर अवतरणारी एक नवचेतना, एक नवीन शक्ती, एक नवीन ऊर्जा हीच केवळ या ‘रूपांतरणा’चा चमत्कार साध्य करू शकेल. परंतु त्यासाठी व्यक्तीने पशुवत जगणे थांबविले पाहिजे आणि दिव्य मनुष्य झाले पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 20)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…