आज आहे तो मानववंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी, हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करावयाचा का, ह्याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करावयाचे, ह्यामधील निर्णायक निवड करावी लागेल.
ह्या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत; प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्ही कालच्या मनुष्यत्वामध्ये राहू इच्छिता का उद्याच्या अतिमानवतेमध्ये?
– श्रीमाताजी
(CWM 14 : 127)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…