आज आहे तो मानववंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी, हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करावयाचा का, ह्याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करावयाचे, ह्यामधील निर्णायक निवड करावी लागेल.
ह्या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत; प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्ही कालच्या मनुष्यत्वामध्ये राहू इच्छिता का उद्याच्या अतिमानवतेमध्ये?
– श्रीमाताजी
(CWM 14 : 127)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…