श्रीमाताजींच्या प्रतीकामधील बारा पाकळ्यांचे स्पष्टीकरण येथे त्या करत आहेत. हे ते गुण आहेत. १) प्रामाणिकपणा २) विनम्रता ३) कृतज्ञता ४) चिकाटी ५) अभीप्सा ६) ग्रहणशीलता ७) प्रगती ८) धैर्य ९) चांगुलपणा, सद्भाव १०) उदारता ११) समता १२) शांती
यातील पहिले आठ गुण ईश्वराशी संबंधित दृष्टिकोनाबाबतचे आहेत तर शेवटचे चार हे मानवाशी संबंधित आहेत.
– श्रीमाताजी
(Mother: Conversation with a disciple, January 19, 1972)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…