इच्छापूर्तीपेक्षा इच्छेवर विजय मिळविण्यामध्ये अधिक आनंद आहे असे बुद्धाने म्हटले आहे. हा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो, कारण तो अनुभव…
तुम्ही जेवढे अधिक अचंचल (quieter) व्हाल, तेवढे तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल. समत्व हा सर्व आध्यात्मिक शक्तींचा दृढ पाया आहे. तुमची…
प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात? श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह…
प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ? श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे.…
माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच…
आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंती-नापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि 'ईश्वरी' संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे…
आपण संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे आपले सर्वस्व 'ईश्वरा'ला समर्पित करू या आणि त्याच्या संरक्षणाचा आनंद घेऊ या. - श्रीमाताजी (CWM 15…
शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी…
एखाद्याने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर…
पूर्णयोगा'मध्ये साधना आणि बाह्य जीवन यांमध्ये कोणताही भेद नाही; दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी 'सत्या'चा शोध घेतलाच पाहिजे आणि तो आचरणात…