नमस्कार वाचकहो,
आज २९ मार्च २०२४. एकशे दहा वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २९ मार्च १९१४ रोजी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची प्रथम भेट झाली होती. या घटनेच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ, या भेटीचा अन्वयार्थ उलगडवून दाखवणारी एक podcast मालिका आजपासून सुरू करत आहोत.
auro marathi या youtube channel वर ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसृत होईल.
https://www.youtube.com/@auromarathi682/videos
संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक.
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…