विचारशलाका – ०१
जेव्हा आपली चेतना बदलेल तेव्हा परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.
*
‘परिवर्तन’ म्हणजे नक्की काय?…
द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये
मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये
अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये
अंधकाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये
असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये
दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये
युद्धाचे परिवर्तन शांतीमध्ये
भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये
अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये
संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये
गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये
पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.
– श्रीमाताजी [CWM 15 : 223]
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…