पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०२
जो बंधनांपासून मोकळा असतो, तो बंधमुक्त असतो, तो मुक्त असतो. परंतु मुक्तीची आस हेच एक स्वयमेव असे अखेरचे बंधन आहे; जीव परिपूर्णतया मुक्त होण्यापूर्वी त्याने ह्या बंधनाचा देखील त्याग केला पाहिजे. कोणीच बद्ध नसतो, कोणीच मुक्तीचा इच्छुक नसतो, तर आत्मा हा कायमच आणि परिपूर्णपणे मुक्तच असतो, बंधन हा भ्रम आहे आणि बंधनापासून मुक्ती हा सुद्धा एक भ्रमच आहे, याचा साक्षात्कार होणे हेच अंतिम ज्ञान होय.
– श्रीअरविंद
(CWSA 12 : 06)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…