मानसिक परिपूर्णत्व – २४
श्रीअरविंद एका साधकाला उत्तरादाखल लिहितात –
मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच आहे आणि ती गोष्ट म्हणजे श्रद्धा बाळगणे आणि लक्ष्याच्या अंतापर्यंत जाणे. तुम्ही आत्तापर्यंत बरेचदा तसा निश्चय केला आहे – त्यावर दृढ राहा. प्राणाच्या वादळांना तुमच्या आत्म्याची अभीप्सा विझवू देऊ नका.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 71)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…