(मातृमंदिराच्या पायाचा चिरा बसवतांना माताजींनी दिलेला संदेश)
“दिव्यत्वाप्रत ऑरोविलची जी अभीप्सा आहे त्या अभीप्सेचे मातृमंदिर हे जिवंत प्रतीक ठरो.”
*
मातृमंदिर हे ऑरोविलचा आत्मा असेल.
जेवढ्या लवकर हा आत्मा येथे विराजमान होईल तेवढे ते प्रत्येकासाठी आणि विशेषेकरुन ऑरोविलवासीयांसाठी अधिक श्रेयस्कर राहील.
*
मानवाच्या पूर्णत्वप्राप्तीच्या अभीप्सेला, भगवंताने दिलेल्या प्रत्युत्तराचे प्रतीक बनणे ही मातृमंदिराची मनिषा आहे.
भगवंताशी झालेले ऐक्य, प्रगमनशील मानवी ऐक्याच्या रूपात अभिव्यक्त होत राहील.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 223-224)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…