ज्यांना कोणाला ऑरोविलमध्ये राहावयाचे आहे आणि कार्य करावयाचे आहे त्यांच्याकडे – पूर्ण शुभसंकल्प असणे आणि सत्य जाणून घेण्याची व त्याला शरणागत होण्याची सातत्यपूर्ण अभीप्सा असणे आवश्यक आहे. कार्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी लागणारी पुरेशी लवचीकता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे, तसेच परमसत्याच्या दिशेने वाटचाल होत राहावी यासाठी लागणारी प्रगतीची असीम अशी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
एक मोलाचा सल्ला : दुसऱ्यांच्या दोषांकडे लक्ष देण्यापेक्षा, स्वत:च्या दोषांकडे लक्ष द्या. प्रत्येकजण जर स्वत:च्या आत्म-पूर्णत्वासाठी गांभीर्याने प्रयत्न करेल तर, त्यामागोमाग समष्टीचे पूर्णत्व आपोआपच येईल.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 200)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…