भारताचे पुनरुत्थान – १६
भारताचे पुनरुत्थान – १६ ‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. १९ जून १९०९ मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो. मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि […]







