अस्तित्वाच्या विविध घटकांमध्ये परस्परांमध्ये दुफळी असणे हा अप्रामाणिकपणा असतो. तुमचा देह आणि तुमच्या अस्तित्वाचे सत्य या दोहोंमध्ये खोल दरी असणे हा सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. जेव्हा या दरीमुळे तुमचे खरे अस्तित्व तुमच्या देहापासून विलग होते तेव्हा प्रकृती ती दरी सर्व प्रकारच्या विरोधी सूचनांच्या मदतीने तत्काळ भरून टाकते. भीती ही त्यातील सर्वात भयानक सूचना असते तर शंका ही त्यातील सर्वात घातक सूचना असते. कोठेही कोणत्याच गोष्टीमुळे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याला नकार न देणे, हा प्रामाणिकपणा असतो.
– श्रीमाताजी (Growing up with the Mother by Tara Jauhar : 165)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…