भारताचे पुनरुत्थान – ०७
भारताचे पुनरुत्थान – ०७ (श्री. अरविंद घोष यांनी मुंबईमध्ये दि. १९ जानेवारी १९०८ रोजी केलेल्या भाषणातील हा मजकूर…) ‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. २३ फेब्रुवारी १९०८ सध्या भारतामध्ये स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणविणारा एक पंथ आहे, हा पंथ तुमच्याकडे (महाराष्ट्रामध्ये) बंगालमधून आलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या पंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला […]







