साधना, योग आणि रूपांतरण – ९९
ज्या विस्तीर्णतेमध्ये, नितांत स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये जीवन व्यतीत करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु ‘ईश्वर’-साक्षात्काराची आणि जिवाचे उच्चतर किंवा दिव्य ‘चेतने’मध्ये वृद्धिंगत होत जाणे, ज्याला आम्ही पूर्णयोगामध्ये ‘रूपांतरण’ असे संबोधतो त्याची, ही केवळ पहिली पायरी असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…