कर्म आराधना – ४४
कर्म ज्या वृत्तीने आणि ज्या चेतनेनिशी केले जाते त्यानुसार ते कर्म ‘योगिक’ बनते, स्वयमेव कर्मामुळे ते कर्म योगिक किंवा अ-योगिक ठरत नाही.
*
फलाच्या आशेने एखादी गोष्ट करणे हे ‘योगा’च्या नियमांशी विसंगत आहे. एखादी गोष्ट योग्य आहे म्हणूनच ती केली पाहिजे किंवा ती ‘ईश्वरा’साठीच केली गेली पाहिजे, कोणत्याही फलासाठी नव्हे.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 232-233]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…