ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

व्यावहारिक जीवन

लोकशाही

आज ज्या प्रकारची 'लोकशाही' अस्तित्वात आहे ती काही अंतिम अवस्था नाही किंवा त्या अवस्थेच्या जवळपास जाईल अशीही ती व्यवस्था नाही.…

5 years ago

सूर्याचा संदेश

धीर धरा ! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे,…

5 years ago

सर्वकाही सर्वांचे

सर्वकाही सर्वांचे आहे. 'एखादी गोष्ट माझी आहे' असे म्हणणे वा तसा विचार करणे म्हणजे विलगता निर्माण करण्यासारखे आहे, विभाजन करण्यासारखे…

5 years ago

नूतन भारत (New India)

(भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना ऑगस्ट १९४७ रोजी, 'महायोगी श्रीअरविंद' यांनी दिलेल्या संदेशातील हा अंशभाग - त्याला आजही समकालीन संदर्भ आणि…

5 years ago

विचार व्यापक करण्याचा उत्तम मार्ग

व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावायचे हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाबरोबर तरी आहात. ती व्यक्ती तुम्हाला…

5 years ago

अडचणींवर मात

प्रश्न : "जेव्हा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तेव्हा तिने स्वत:ला विशाल, व्यापक करावे," ह्याचा अर्थ कसा लावावा? श्रीमाताजी : मी येथे…

5 years ago

स्वत:च्या धर्माचा शोध

ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झाला आहे वा तुमची घडण झाली आहे त्याचे खरे मूल्य तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल, किंवा ज्या…

5 years ago

धर्म : एक उड्डाणफळी

धार्मिक मते आणि धार्मिक सिद्धान्त ह्या मनोनिर्मित गोष्टी असतात आणि जर तुम्ही त्यालाच चिकटून राहिलात आणि तुमच्यासाठी बनविलेल्या जीवनविषयक कायद्यांच्या…

5 years ago

जीवनामध्ये धर्माची आवश्यकता

समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.…

5 years ago

तर्कबुद्धीचे खरे कार्य

सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी जसे म्हटले आहे त्याप्रमाणे, सामान्य मानवी…

5 years ago