नमस्कार वाचकहो, आज २९ मार्च २०२४. एकशे दहा वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २९ मार्च १९१४ रोजी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची…
प्रत्येक धर्मामुळेच मानवजातीला मदत झाली आहे. 'पेगानिझम' मुळे (रोमन साम्राज्यातील शेतकऱ्यांचा धर्म) माणसाच्या सौंदर्याच्या प्रकाशामध्ये, जीवनाच्या व्यापकतेमध्ये आणि उंचीमध्ये भर…
व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर 'ईश्वरा'चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती…
कर्म आराधना – ०३ हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ 'तू'च व्हावे यासाठी…
कर्म आराधना – ०२ (जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी...) सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या…
कर्म आराधना – ०१ प्रस्तावना श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कर्म’. पूर्णयोगामध्ये मानवतेची सेवा करण्यावर किंवा कोणत्यातरी विशिष्ट मानसिक…
स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुमच्या क्षुल्लक अहंकाराला, तुम्ही तुमच्या सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व…
धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका. तो…
श्रीअरविंदप्रणीत पूर्णयोगाच्या महान साहसामध्ये जर त्यांचे अनुसरण करायचे असेल तर, व्यक्तीकडे योद्ध्याची जिगर असावी लागते आणि आता तर, जेव्हा श्रीअरविंद…