सद्भावनायुक्त दैनंदिन जीवन
सद्भावना – १४ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) कोणतेही कर्म हे शांततेमध्ये केल्यास नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये. दुसरे असे की, तुम्ही इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला […]







