आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (०७) (काव्य, ग्रंथ-वाचन, सामाजिक संपर्क इत्यादी प्रत्येक गोष्टींचे निश्चितपणे काही महत्त्व असते पण साधकाचा मुख्य भर साधनेवर असला…
आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (०६) (मनुष्याने) मानवजातीला उपयुक्त ठरावे ही पाश्चात्त्यांकडून उसनी घेतलेली संकल्पना आहे आणि त्यामुळे झालेला हा जुनाच गोंधळ…
आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (०४) उत्तरार्ध आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक 'सत्य' जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे 'ईश्वरी प्रकाश' व 'सत्य', 'ईश्वरी शक्ती' आणि…
आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (०३) पूर्वार्ध वास्तविक, आध्यात्मिक 'सत्या'साठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीचे, उपासनेचे आद्य कारण 'ईश्वरा'चा शोध हेच आहे;…
आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (०२) जगातील प्रत्येक गोष्टीकडून माणसाचा नेहमीच अपेक्षाभंग होतो, हा जीवनाकडून मिळणारा धडा आहे - पण मनुष्य जर पूर्णतया…
अमृतवर्षा २८ (जगभरामध्ये युद्धाचे वारे वाहत आहेत. महायुद्धाची आशंकादेखील व्यक्त केली जात आहे. यत्रतत्र सर्वत्र कलियुगाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. हे…
अमृतवर्षा २५ उद्दिष्ट जरी समान असले तरी, विविध साधकांच्या वृत्तीप्रवृत्ती विभिन्न असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचे मार्गदेखील भिन्नभिन्न असतात. प्रार्थना आणि…
हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता…
भारत - एक दर्शन ३० (अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश...) विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांचा…
भारत - एक दर्शन २९ (अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश...) भारताचा उदय व्हावा असे म्हटले जाईल…