मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही) तर ते तितकेसे जबाबदारीने वागत नाही. बरेचदा ते प्रकृतीच्या शक्तींच्या हातातले बाहुले बनलेले असते. मात्र आपले आंतरिक किंवा उच्चतर अस्तित्व, आपली सखोल चेतना ही आपल्या नियतीची स्वामिनी असते; ती आपली नियती घडवत असते. आणि म्हणूनच या सार्वभौम चेतनेचा शोध घेणे आणि जीवनातील सर्व विसंवाद, प्रकृतीमधील सर्व संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तिच्याशी एकत्व पावणे अत्यंत महत्त्वाचे असते.
– श्रीमाताजी (CWM 14 : 335)
पूर्णयोगासाठी व्यक्तीची तयारी असणे याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ 'पूर्णयोगाची क्षमता असणे’ असा नसून…
तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्या'चा शोध घेण्याची आणि त्या ‘सत्या’चे…
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…