श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद
साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का?
श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 165)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- शांती आणि शक्तीचे अवतरण - September 3, 2026
- शांतीचे अवतरण - September 2, 2026
- स्थिरचित्तता व शांती यांची चिरस्थायी जाणीव - September 1, 2026





