ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

 

भौतिक विश्वामधील सचेत जीव म्हणून आपल्या अस्तित्वाची नेमकी वास्तविकता काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, याचा शोध घेणे आणि एकदा का तो अर्थ उमगला (म्हणजे अस्तित्वाची सार्थकता कशामध्ये आहे हे समजले) की मग, तो आपल्याला, मानवी किंवा दिव्य भवितव्याप्रत, कोणत्या दिशेने आणि किती दूरपर्यंत घेऊन जाऊ शकतो, याचा शोध घेणे हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे.

– श्रीअरविंद (CWSA 21 : 1051)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य

  (व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि…

2 days ago

विभक्तीकरण अटळ…

  (पूर्वार्ध) व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वरा‌चे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वरा‌ची जाणीव कधीच…

3 days ago

सृष्टीचे ध्येय

  प्रत्येक जीव हा त्या विधात्या‌प्रमाणे (Creator) सचेत झाला पाहिजे, हे या सृष्टीचे ध्येय आहे,…

4 days ago

पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन

  साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे? श्रीमाताजी : ईश्वरा‌चा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती…

5 days ago

सृष्टीनिर्मितीचे प्रयोजन

  ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वरा‌ला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली…

6 days ago

शब्दातीत ईश्वरी ऐश्वर्य

(श्रीमाताजीकृत प्रार्थना...) हे ईश्वरा, तुझ्या दिव्य कायद्या‌चे आणि तुझ्या वैभवा‌च्या भव्यतेचे वर्णन शब्दांत कसे व्यक्त…

7 days ago