प्रत्येक जीव हा त्या विधात्याप्रमाणे (Creator) सचेत झाला पाहिजे, हे या सृष्टीचे ध्येय आहे, असे आपण म्हणू शकतो. अनंततेची चेतना, शाश्वततेची चेतना – जी सर्वशक्तिमान असते, ती ‘चेतना’ (Consciousness) हेच या सृष्टीचे ध्येय आहे. तिला आपण ‘ईश्वर’ असे संबोधतो. प्रत्येक कणाकणामध्ये ही ‘चेतना’ आहे, प्रत्येक अंशमात्रामध्ये हीच ‘चेतना’ सामावलेली आहे.
हे जग विभक्ततेतून निर्माण झाले आहे आणि या विभक्ततेमध्येच ते ‘शाश्वत’ स्वतःला आविष्कृत करत असते.
– श्रीमाताजी (CWM 11 : 289)
साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे? श्रीमाताजी : ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती…
ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वराला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली…
(श्रीमाताजीकृत प्रार्थना...) हे ईश्वरा, तुझ्या दिव्य कायद्याचे आणि तुझ्या वैभवाच्या भव्यतेचे वर्णन शब्दांत कसे व्यक्त…
चेतना विकसित करणे हे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे असा जर विचार केला तर, अनेक समस्यांवरील…
तुमचा भावी काळ जेव्हा तुम्हाला जणू अनंत शक्यतांनी उजळलेल्या आकर्षक सूर्यासारखा वाटत असतो; आणि…
प्रगती करण्याची व विकसित होण्याची क्षमता नसणे ही गोष्ट नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त…