अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला आवश्यक गुण आहे विनम्रता!
*
खरी आणि प्रामाणिक विनम्रता हे आपले संरक्षक-कवच असते. अहंकार नाहीसा होणे आवश्यकच असते आणि तो नष्ट करण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे विनम्रता.
*
विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सर्वोत्तम संरक्षक-कवचाप्रमाणे असतात. त्यांच्याविना प्रत्येक पावलावर धोका असतो; आणि (साधकामध्ये) या गोष्टी असतील तर विजय निश्चित असतो.
– श्रीमाताजी (CWM 14 : 153)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- श्रीअरविंद यांचा संदेश - July 10, 2026
- विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य - July 7, 2026
- विभक्तीकरण अटळ… - July 6, 2026




