भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण
माझे असे मत आहे की, पराधीनता किंवा दारिद्रय किंवा धर्माचा व आध्यात्मिकतेचा अभाव हे भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण नाही; तर ‘ज्ञानाच्या या जन्मभूमी’मध्येच अज्ञानाचा फैलाव आणि विचारशक्तीचा ऱ्हास हेच भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 369)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आत्म-परीक्षण - February 26, 2026
- साधासरळपणा आणि स्व-समर्थन - February 19, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २५ - February 9, 2026






