भांडणतंटे आणि संघर्ष हे योगाची बैठक नसल्याचे लक्षण आहे आणि ज्यांना खरोखरच योगसाधना करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी या गोष्टींच्या वर उठायला शिकले पाहिजे. कलह, वादंग वा भांडणाचे कोणतेही कारण नसताना संघर्ष न करणे हे अगदीच सोपे आहे; पण जेव्हा असे कोणतेतरी कारण असते आणि दुसरी बाजू अगदी असह्य असते किंवा अविवेकी असते तेव्हा व्यक्तीला स्वतःच्या प्राणिक प्रकृतीच्या वर उठण्याची संधी मिळते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…