(श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत…)
…नातेसंबंध कधीच पूर्ण किंवा स्थायी समाधान देऊ शकत नाहीत; तसे असते तर मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी धडपडण्याचे कारणच नव्हते. तो त्याच्या सर्वसामान्य ऐहिक जीवनामध्येच समाधानी राहिला असता. जेव्हा ईश्वर गवसतो आणि चेतना ही सत्य-चेतनेमध्ये उन्नत होते, तेव्हाच इतरांबरोबर खरी नाती निर्माण होऊ शकतात.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आवश्यक असणारे परिवर्तन - March 14, 2025
- कनिष्ठ शारीर-प्रकृतीवर कार्य - March 13, 2025
- योगचेतनेची पुनर्प्राप्ती - March 12, 2025