साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का?
श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 165)

साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का?
श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 165)






