विचारशलाका ०७ हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे, या दोन गोष्टी…
विचारशलाका ०६ श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, "प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे.…
विचारशलाका – ०५ साधक : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आम्ही बाळगली पाहिजे का? श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी…
विचारशलाका – ०४ व्यक्ती जर ‘ईश्वरा’प्रति विश्वासाने आणि खात्रीपूर्वक आत्मदान करेल तर ‘ईश्वरा’कडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल; आंतरिक चेतना…
विचारशलाका – ०३ आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो - १) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे…
विचारशलाका – ०१ जेव्हा आपली चेतना बदलेल तेव्हा परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल. * ‘परिवर्तन’ म्हणजे नक्की काय?... द्वेषाचे…
आध्यात्मिकता ४९ ‘सर्व जीवन म्हणजे योगच आहे’ ०१) पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे…
आध्यात्मिकता ४७ ‘आध्यात्मिकता’ या मालिकेमधून आपण आजपर्यंत आध्यात्मिकता आणि तिचे स्वरूप समजून घेतले, दैनंदिन जीवनामध्ये तिचे आचरण कसे करावे हेदेखील…
आध्यात्मिकता ४६ सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित…
आध्यात्मिकता ४४ (तिमिर जावो....भाग ०३) ...स्वतःमधील द्वंद्व दिसण्यासाठी, ते लक्षात येण्यासाठी, व्यक्ती पुरेशी निर्मळ आणि प्रामाणिक असली पाहिजे. सहसा…