भारताचे पुनरुत्थान – १४ उत्तरार्ध इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि…
भारताचे पुनरुत्थान – १३ पूर्वार्ध लेखनकाळ : इ.स.१९१० खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते.…
भारताचे पुनरुत्थान – १२ 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८ मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी…
भारताचे पुनरुत्थान – ११ 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८ भारताला आता जर का एका महान…
भारताचे पुनरुत्थान – १० 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८ मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे…
भारताचे पुनरुत्थान – ०९ 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. २१ फेब्रुवारी १९०८ जगाचे भवितव्य हे भारतावर अवलंबून आहे.…
साधना, योग आणि रूपांतरण - ३०६ अचेतनाचे रूपांतरण (जुलै १९४८ मध्ये जागतिक परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करणाऱ्या काही व्यक्तींसंबंधी, एका साधकाला…
साधना, योग आणि रूपांतरण – ०४ सन्मार्गाचे अनुसरण करण्याची ज्यांना इच्छा असते त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुरिच्छांचे हल्ले होण्याची शक्यता असते;…
आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (१५) व्यक्तीला जेव्हा सामान्य नोकरीव्यवसायात आणि सामान्य परिस्थितीमध्ये राहून जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वतःला तयार करण्याचा…
आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर... (०१) सामान्य माणसाचे बहुतांशी जीवन हे बाह्यवर्ती जाणिवेमध्येच व्यतीत होत असते. पण कधीतरी जीवनात असेही क्षण येतात की…