ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रगती

नैराश्यापासून सुटका – ३०

नैराश्यापासून सुटका – ३० (साधकांनी पत्राच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना श्रीअरविंद पत्रोत्तरे देत असत. परंतु कधीकधी या कामाचा व्याप इतका वाढत…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

जीवन जगण्याचे शास्त्र – २५ धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे…

11 months ago

विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग

विचारशलाका ३८   (श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)   समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.…

2 years ago

निंदकाचे घर असावे शेजारी

विचारशलाका २९   धम्मपद : ज्याप्रमाणे रणक्षेत्रातील हत्ती धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो त्याप्रमाणे मी अपमान सहन करेन कारण या…

3 years ago

मार्गाचे अनुसरण

विचारशलाका २६   कधीकधी असे होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पाऊलदेखील तिची प्रगती होत…

3 years ago

पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन

विचारशलाका १६ ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे,…

3 years ago

खेळाचे महत्त्व

(‘अतिमानस आविष्करण आणि पूर्णत्व-संपादन’ या विषयी श्रीअरविंद लिखित एका उताऱ्याचे वाचन श्रीमाताजींनी केले. त्या उताऱ्यामध्ये मन, प्राण तसेच शरीर या…

3 years ago

नेमून दिलेल्या दोन अटी

सद्भावना – १७ मी दोन अटी नेमून देत आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे - ही खरोखरच अगदी साधीशी अट आहे.…

4 years ago

पृथ्वीवरच प्रगती शक्य आहे.

शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत…

5 years ago

चैत्य अग्नी

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा? श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली…

6 years ago