विचारशलाका २० (श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या…
विचारशलाका १४ असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट…
विचारशलाका १२ आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही.…
विचारशलाका – ०२ ‘योग’ हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त चेतनेकडून आंतरिक आणि सत्य चेतनेप्रत…
आध्यात्मिकता ३७ (श्रीमाताजींकृत प्रार्थना...) बाह्य जीवन, दररोजची प्रत्येक कृती आणि प्रत्येक घटना, ही आपल्या तास न् तास केलेल्या चिंतनासाठी आणि…
आध्यात्मिकता ३२ 'आध्यात्मिकता' या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे, आध्यात्मिकता म्हणजे काय नाही आणि खरी आध्यात्मिकता…
आध्यात्मिकता ३१ (भाग ०३) व्यक्ती जोपर्यंत मानसिक चेतनेमध्ये जीवन जगत असते, - भलेही ते जीवन कितीही उच्च स्तरावरील असले तरी,…
आध्यात्मिकता ३० (भाग ०२) व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक जीवनाकडे आणि सत्यतेकडे वळते, त्याच क्षणी ती 'अनंता'ला, त्या 'शाश्वता'ला स्पर्श करते…
आध्यात्मिकता २८ “राजकीय, सामाजिक किंवा यांत्रिक पद्धतीने झालेले अत्यंत आमूलाग्र बदलसुद्धा कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकलेले नाहीत कारण जुनीच दुखणी…
आध्यात्मिकता २६ जीवनाचा त्याग करणे ही खरी आध्यात्मिकता नव्हे, तर 'ईश्वरी पूर्णत्वा'च्या साहाय्याने जीवन परिपूर्ण बनविणे ही खरी आध्यात्मिकता असते.…