ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना

सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०९

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक 'उपस्थिती'विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत…

3 years ago

सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०४

एखादा माणूस जेव्हा ‘दिव्यत्वा’ला गवसणी घालू पाहतो, तेव्हा तो अप्राप्याच्या (inaccessible) दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू लागतो, त्यावेळी…

3 years ago

सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०३

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर 'ईश्वरा'चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती…

3 years ago

समत्व म्हणजे काय

कोणत्याही परिस्थितीत अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व. * सुदृढ मनाच्या नियमनामुळे समता प्राप्त होऊ शकते. (संसारी माणूस सर्व प्रकारच्या अडचणी…

3 years ago

समत्व म्हणजे उदासीन स्वीकार नव्हे

ज्या व्यक्तीची चेतना ईश्वरी चेतनेशी एकत्व पावलेली असते अशी व्यक्ती सर्व गोष्टींना परिपूर्ण समत्वानेच सामोरी जाते. - श्रीमाताजी (Conversation with…

3 years ago

ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी इच्छेकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही माणसाला…

3 years ago

श्रद्धेतून समत्व

आपण भलेही अज्ञानी असलो, चुका करत असलो, दुर्बल असलो आणि आपल्यावर विरोधी शक्तींचे हल्ले होत असले तरी, आणि बाह्यतः तत्काळ…

3 years ago

समतेचे अधिष्ठान

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. - आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने 'ईश्वरा'प्रत…

3 years ago

समत्व म्हणजे काय?

समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान…

3 years ago

बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात? श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह…

3 years ago