श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद
साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का?
श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 165)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद - August 22, 2026
- एकाग्रता कोणत्या केंद्रावर करावी? - August 21, 2026
- श्रीमाताजींप्रति आवाहन - August 20, 2026





