धर्म आणि अध्यात्म – ०२
प्रश्न : ज्यांची चेतना सामान्य आहे अशा माणसांसाठी धार्मिक विधी महत्त्वाचे असतात का? श्रीमाताजी : धार्मिक विधी म्हणजे तुला काय म्हणावयाचे आहे? प्रश्नकर्ता : जप वगैरे गोष्टी. श्रीमाताजी : ओह ! ती तर अगदीच सापेक्ष गोष्ट आहे. त्या गोष्टींचा तुमच्यावर काय परिणाम होतो आणि तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवता, यावरच त्यांचे मूल्य अवलंबून असते. जर […]





