तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.
आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.
– श्रीमाताजी [CWM 11 : 307]
Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
- श्रीमाताजी आणि समीपता – ११ - May 2, 2025
- श्रीअरविंद आणि मराठी माणसांचा अनुबंध - April 24, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ०४ - April 22, 2025