सद्भावना – ३०
जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता.
तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 191)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- चेतनेचे परिवर्तन - March 29, 2024
- मी माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? - March 28, 2024
- चमत्काराचे स्वरूप - March 27, 2024