अधिकाची आस
सद्भावना – २१
व्यक्तीने अगदी दक्ष आणि पूर्णपणे स्व-नियंत्रित असले पाहिजे, पूर्ण धीरयुक्त असले पाहिजे आणि कधीही अपयशी न होणारी सद्भावना तिच्याकडे असली पाहिजे. व्यक्तीकडे विनम्रतेची अगदी छोटीशी मात्रा का असेना, पण व्यक्तीने तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि स्वतःकडे असलेल्या प्रामाणिकतेवर कधीच संतुष्ट असता कामा नये. व्यक्तीला नेहमीच अधिकाची आस असली पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 440)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- खराखुरा प्रामाणिकपणा तुम्ही साध्य केला आहे का? - March 5, 2026
- प्रगतीची गुरुकिल्ली - March 3, 2026
- प्रामाणिकपणाचे आचरण - March 2, 2026







