श्रीअरविंद भारतात आल्यानंतर, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. 'इंदुप्रकाश'मध्ये त्यावर टीका करणारी "New Lamps for Old" ही लेखमाला…