भारताचे पुनरुत्थान – ०८ (श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग) राष्ट्राचा आत्मसन्मान हाच…
भारताचे पुनरुत्थान – ०६ 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. २० सप्टेंबर १९०७ श्रीयुत बाळ गंगाधर टिळक यांनी जातिव्यवस्थेवर…
जगाच्या डोळ्यांसमोर भारतामध्ये ‘राष्ट्र’उभारणीचे कार्य अत्यंत वेगाने, अगदी स्पष्टपणे, घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या 'ऑल इंडिया रेडिओ'…
(दिनांक ०५ मार्च १९०८) भारत हा राष्ट्रांचा गुरु आहे. मानवी जिवाला कितीही गंभीर आजार झाला असेना का, तरी त्याला त्यातून…
(ऑगस्ट १९०९) शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे…
(दिनांक : १९ जून १९०९) प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, 'ईश्वरा'चे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे…
(दिनांक : १९ जून १९०९) मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला…
(दिनांक : १७ सप्टेंबर १९०६) आपला इतिहास हा इतर लोकांच्या इतिहासापेक्षा अनेक बाबतीत भिन्न राहिलेला आहे. भारतीय लोकांची जडणघडण ही…
(डिसेंबर १९०९) 'आपली माता' ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे…