ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

धर्म

भारताचे पुनरुत्थान – १२

भारताचे पुनरुत्थान – १२ 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८ मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी…

5 months ago

भारताचे पुनरुत्थान – १०

भारताचे पुनरुत्थान – १० 'बन्दे मातरम्' या नियतकालिकामधून... कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८ मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे…

5 months ago

भारताचे पुनरुत्थान – ०८

भारताचे पुनरुत्थान – ०८ (श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग) राष्ट्राचा आत्मसन्मान हाच…

5 months ago

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि…

11 months ago

स्वत:च्या मार्गाचा शोध

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधला पाहिजे. पण येथे व्यक्तीने एक चूक करता…

2 years ago

भारतीय धर्माचे सार

विचार शलाका – ०६ निर्व्यक्तिक, ‘केवल’, ‘अनंत’ अशी ईश्वराची कल्पना करून, त्याचा अनुभव घ्यावयाचा की विश्वातीत, विश्वात्मक नित्य पुरुषाचा वेध…

3 years ago

क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १८

(ऑगस्ट १९०९) शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे…

3 years ago

धर्म – प्रत्येक व्यक्तीगणिक भिन्न

विचार शलाका – ०७ व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा…

3 years ago

धर्माची आवश्यकता

विचार शलाका – ०६ प्रश्न : माताजी, सामान्य माणसाच्या जीवनात धर्माची आवश्यकता आहे का? श्रीमाताजी : समाजजीवनात या गोष्टीची आवश्यकता…

3 years ago

धर्म आणि अध्यात्म – ०५

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची…

5 years ago